नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्‍या वेळी समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

नागपूर येथे २१.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने समितीसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक संघटना, तसेच ज्ञाती संस्‍था यांच्‍यासह अनेक जण ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’मध्‍ये सहभागी झाले होते.

कोपरगावात अवैध कार्य करणार्‍या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल ! – सुरेश चव्‍हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात कोपरगाव (अहिल्‍यानगर) येथे जनआक्रोश मोर्चा

समान नागरी कायदा : काळाची मागणी !

‘आपला भारत देश हा सांस्‍कृतिक वैविध्‍याने नटलेला आहे. भारताच्‍या वैविध्‍यतेत एक पवित्र एकात्‍मता आहे. सहस्रो वर्षांच्‍या इतिहासात आपण डोकावले, तर येथे ज्ञान, विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवहार, उद्योग, व्‍यापार, राज्‍य कारभार, शेती, वस्‍त्रनिर्मिती, खाद्य…

प्रेमास नकार दिल्‍याने अल्‍पवयीन मुलीला जिवे मारण्‍याची धमकी देणार्‍या धर्मांधाला पुणे येथे अटक !

वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्‍या ! त्‍यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच अशा संकटाला सामोरे जाण्‍यासाठी आता मुलींनीही स्‍वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे.

मीरा रोड (ठाणे) येथे धर्मांधांकडून हिंदु मुलीला धमकावून धर्मांतर आणि निकाह

धर्मांधांच्‍या मनात आलेली मुलगी त्‍यांना हवीच, ही मानसिकता हिंदूंसाठी घातक असल्‍याने धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

बांगलादेशातून भारतात आलेल्या मुसलमान महिलेने हिंदु बनून अजयशी केेले लग्न : नंतर पतीला बांगलादेशात पळवून नेले !

हाही लव्ह जिहादच होय ! असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची, तर सरकारने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी अधिवेशनात पावले उचलू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

लव्‍ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्‍यक आहे. यंदाच्‍या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्‍या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्‍याने सहभागी झालेल्‍या अजित पवार यांचाही हिंदुत्‍ववादी सरकारला पाठिंबा आहे.

अलवर (राजस्थान) येथील जुनैद याने ‘रोहित’ बनून देहलीतील हिंदु मुलीशी केले लग्न !

राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार अस्तित्वात असल्यामुळे तेथे हिंदु युवतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको !

भाईंदर येथील तरुणीवर विवाहित मुसलमानाकडून बलात्कार !

१७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी !
बहुतांश मुसलमानांची वासनांधता जाणा !

देश आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात प्रभावी हिंदूसंघटनाद्वारे वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !

देश आणि धर्म यांवरील आघातांना रोखण्यासाठी ईश्वरी अधिष्ठान ठेवून लढा दिल्यास त्यात यश नक्कीच मिळते, हे लक्षात घ्या !