असम के कांग्रेस अध्यक्ष भूपेन बोरा ने लव जिहाद पर कहा, ‘भगवान कृष्ण ने भी रुक्मिणी को भगाया था !’
‘लव जिहाद’ समर्थक कांग्रेस !
‘लव जिहाद’ समर्थक कांग्रेस !
युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणीसमवेत पळून गेले होतेे, असे विधान आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनेवरून केले.
लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्याच्या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्थित केले.
काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !
अशा लव्ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक असतांना त्यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !
सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांचे तुळजापूर येथील ‘हिंदु गर्जना सभे’त आवाहन !
हल्ली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे भरपूर वाढत आहेत. त्यामुळे घरातील मंडळींच्या स्वत:च्या मुलांच्या भावी आयुष्याबद्दल चिंता वाढत आहे. यासाठी मुलांवर हिंदु धर्माचे संस्कार सातत्याने करत रहा.
देशातील काही राज्यांमध्ये असलेला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ हा बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या विरोधात आहे; मात्र ‘लव्ह जिहाद’मध्ये प्रेमाच्या नावाने बुद्धीभेद करून मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून त्यांना आखाती देशांत पाठवून त्यांचे शोषण केले जाते.