शीखविरोधी कारवाया करण्यात गुंतला पाकिस्तान !
भारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते !
भारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते !
आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.
बेंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.
नमाजपठण करण्यात येत असलेली ही इमारत सूरतमधील चारुयसी तालुक्यातील कंथा भागात हजीराजवळ आहे.
धर्मांधांचा ‘गड जिहाद’ केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देहलीमध्येही आहे, हेच ही घटना दर्शवते ! यासाठी आता केंद्रातील भाजप सरकारने पुरातत्व विभागाकडे अधिक लक्ष देऊन हा जिहाद मोडून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
‘#SaveForts_OpposeLandJihad’ अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या अनास्थेमुळे दर्ग्याच्या नावाची मोठी कमान; मात्र गडाच्या नावाचा फलकही नाही !
छत्रपती शिवरायांनी मोगलांपासून रक्षण केलेल्या गड-किल्ल्यांचे स्वतंत्र भारतात मात्र इस्लामीकरण होण्याचा धोका !
बहुतांश इस्लामिक संघटना या भूमी जिहाद करतांना दिसतात. हाही त्यातलाच प्रकार आहे. हे प्रकार रोखण्यासाठी धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई करणे अपेक्षित !