विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून स्थानांतर झाले आहे.
लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !
सातारा येथे २८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता हिंदु एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी दुपारी ४ वाजता श्री शाहू कलामंदिर येथून प्रारंभ होईल. राजवाडा-मोती चौक-५०१ पाटी-देवी चौक-मोती चौक-राजवाडा-पंचपाळी हौद येथे दिंडीचा समारोप होईल. कोल्हापूर येथे २९ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता मिरजकर तिकटी येथून हिंदु एकता दिंडीचा प्रारंभ होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या तानपीर मजारीची २५ मे या दिवशी पहाटे अज्ञातांनी नासधूस केली. नासधूस केल्यानंतर काही काळ पन्हाळा बंद ठेवण्यात आले होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करतांनाचा एका ‘व्हिडिओ’ काँग्रेस पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावरून प्रसारित झाला आहे. तरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
हा रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या रांगणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. हा रस्ता झाल्यास तेथील वन्यजीवनावर विपरित परिणाम होईल, असे कार्यकर्त्यांना वाटते.
इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पुनर्बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
पंचगंगेचे प्रदूषण अल्प करण्याविषयीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला आहे. यात ८९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा अहवाल प्रदूषण मंडळाकडून मुख्य सचिवांना पाठवण्यात येणार असून मुख्य सचिव हा अहवाल हरित लवादाला सादर करणार आहेत.
घाटाची स्वच्छता ब्राह्मण पुरोहित संघाला का करावी लागते ? प्रशासन का करत नाही ?