कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती : हेल्मेट न वापरणार्‍यांना १ सहस्र दंड !

कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती : हेल्मेट न वापरणार्‍यांना १ सहस्र दंड !

रस्ते अपघात वाढले आहेत. यात दुचाकी आणि पादचारी यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही गोष्ट रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे.

१७ मे या दिवशी आजरा येथे जाणार्‍या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा ! – सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन

१७ मे या दिवशी आजरा येथे जाणार्‍या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा ! – सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन

१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्‍या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.

विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) येथील अतिक्रमण काढण्याचे घोंगडे भिजत !

विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) येथील अतिक्रमण काढण्याचे घोंगडे भिजत !

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, विविध गडकोट संघटना, हिंदुत्वनिष्ठ यांनी दिलेल्या लढ्यामुळे जिल्हाधिकारी यांनी विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा सकल हिंदु समाजाचा निर्धार !

हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा सकल हिंदु समाजाचा निर्धार !

विविध ठिकाणी हिंदूंचे मोर्चे निघूनही आज धर्मांध मुसलमांकडून हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवाया वाढत आहेत. तरी अशा प्रकारे हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा निर्धार हिंदु संघटनांनी केला.

महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार ! – डॉ. भारती चव्हाण, अध्यक्षा, मानिनी फाऊंडेशन

महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार ! – डॉ. भारती चव्हाण, अध्यक्षा, मानिनी फाऊंडेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी महिला बालकल्याण विभागासाठी २५ सहस्र ४४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. 

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभा ! – राजेश क्षीरसागर

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभा ! – राजेश क्षीरसागर

राज्यशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’, हा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून २८ मे या दिवशी महात्मा गांधी मैदानात सायंकाळी ५ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली.

अवैध भूमी करवीरपिठाला परत मिळवून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासनाची अनास्था ! – करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

अवैध भूमी करवीरपिठाला परत मिळवून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासनाची अनास्था ! – करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

करवीरपिठाच्या भूमींवर ज्यांनी ज्यांनी अवैधरितीने ताबा मिळवला आहे, त्या परत मिळवून देण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.

येत्या ८ दिवसांत एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात येणार ५० इलेक्ट्रिक शिवाई बस !

येत्या ८ दिवसांत एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात येणार ५० इलेक्ट्रिक शिवाई बस !

इंधनावरील खर्च आणि प्रदूषण अल्प करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गत लवकरच एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल होणार आहेत.

कोल्हापूर येथील पंचगंगेमध्ये ४ महिलांना बुडतांना जीवरक्षकांनी वाचवले  !

कोल्हापूर येथील पंचगंगेमध्ये ४ महिलांना बुडतांना जीवरक्षकांनी वाचवले  !

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या ४ महिला पंचगंगेत बुडत असतांना जीवरक्षकांनी सतर्कतेने वाचवल्याने अनर्थ टळला.

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ‘एल्.ई.डी. टी.व्ही.’ची सुविधा उपलब्ध !

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ‘एल्.ई.डी. टी.व्ही.’ची सुविधा उपलब्ध !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना मंदिराच्या परिसरात देवीचे दर्शन होण्यासाठी ‘एल्.ई.डी.टी.व्ही.’ बसवण्यात येणार आहेत.