बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त) पक्षाचे बांधकाममंत्री अशोक चौधरी यांची गरळओक !

पाटलीपुत्र (बिहार) – श्रीराममंदिराचे उद्घाटन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारचे बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी मोगलांचे अश्लाघ्य उदात्तीकरण केले आहे. चौधरी म्हणाले की, मोगलांनी भारतावर शासन केल्यामुळे भारतातील लोकशाही बळकट राहिली. मोगलांनी त्यांच्या राजवटीत इस्लाम धर्माचा प्रचार केला असला, तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे आपल्याला लुटले नाही. (‘मोगलांनी हिंदूंना लुटले नाही’, असे म्हणणार्या चौधरी महाशयांच्या अतुलनीय शोधासाठी त्यांना पुरस्कारच दिला पाहिजे ! – संपादक)
Bihar's Construction Minister Ashok Chaudhary from Janata Dal (United) Spews Baseless and Venomous Remarks.
Controversial Claims That Mughal Rule Fortified Indian Democracy.
After a relentless struggle of over five centuries, the construction of the Shri Ram Temple in Ayodhya… pic.twitter.com/fFgR6HMmxW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2024
चौधरी पुढे म्हणाले,
१. मोगलांनी आपल्या देशातून पळ काढला नाही. त्यांचे जे काही होते, ते याच देशात राहिले.
२. आपल्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून ब्रिटिशांनी त्यांचे घर भरले.
३. भाजप श्रीराममंदिराचे ‘मार्केटिंग’ करून धर्माचे राजकारण करत आहे. श्रीराममंदिराचे राजकारण करणे योग्य नाही. केंद्र सरकारने वाढती बेरोजगारी आणि महागाई यांकडे लक्ष दिले पाहीजे. रामाचे नाव घेऊन कोणतीही व्यक्ती उपाशीपोटी कशी काय राहू शकते ? (हिंदूंचा अशा प्रकारे बुद्धीभेद करणारे हिंदुद्वेष्टे मंत्री अशोक चौधरी ! – संपादक)
बिहार के मंत्री अशोक चौधरी का विवादित बयान! बोले- लोकतंत्र मजबूत है क्योंकि मुगलों ने शासन किया#BiharPolitics #ashokchaudhary #Elections2024 #LokSabhaElections2024 #Trending #hindinews #LatestNews https://t.co/cLzgBqCpua
— India News (@NetworkItv) January 6, 2024
संपादकीय भूमिका
|
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ