मुसलमानेतरांना इस्लाममध्ये आणण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणजे युद्ध करणे !
उद्या भारतात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली की, येथे हाच प्रकार केला जाणार, यात शंका नाही. काश्मीरमध्ये हिंदूंच्या संदर्भात हेच घडले, हा ताजा इतिहास आहे !
उद्या भारतात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली की, येथे हाच प्रकार केला जाणार, यात शंका नाही. काश्मीरमध्ये हिंदूंच्या संदर्भात हेच घडले, हा ताजा इतिहास आहे !
सध्या बर्याच ठिकाणी हिंदूंमध्ये होणारा विवाह सोहळा, हे धार्मिक विधी न रहाता, मनोरंजनाचे कार्यक्रम वाटतो. त्यामुळे वधू-वर आणि अन्य कुटुंबीय यांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही. विवाहाविषयी हिंदूंना धार्मिक दृष्टीकोन देण्यासाठी हिंदूंचे धर्माधिकारी पुढे येतील का ?
खेळातही धर्म आणणारे इस्लामी देश ! याविषयी कधी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत !
कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना
जर हे सत्य गुलाम गौस यांना मान्य आहे, तर ते या मुसलमानांना त्यांच्या पूर्वीच्या हिंदु धर्मात येण्यास का सांगत नाहीत ? ते गुलामगिरीचे जीवन का जगत आहेत?, हे गौस स्वतःला आणि अन्य मुसलमानांना का विचारत नाहीत ?
मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?
भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !
कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भरवण्यात आली आहे. याच्या उद्घाटन समारंभासाठी कतारकडून जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला आमंत्रित करण्यात आले आहे.
बेरोजगारीमुळे अस्वस्थ असतांना मौलवीने इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी बुद्धीभेद केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
देशातील वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना पहाता हिंदु तरुणींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !