अशी मागणी करणार्‍यांनी इस्लामी देशांत जावे !

‘जर हिंदू कावड यात्रा काढून वाहतुकीची कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ८० लोकांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश !

सध्या आझम खान कारागृहात आहेत; मात्र उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता असतांना धर्मांध नेते आणि गुंड यांनी हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार केले, याचे हे उदाहरण होय !

वाराणसीमध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमांतून इस्लाम स्वीकारण्यासाठी पाठवले जात आहेत संदेश !

तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी चालू !

मुसलमानेतर मुलांना मदरशांतून मिळत आहे इस्लामचे शिक्षण !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून  राज्यांना चौकशी करण्याचा आदेश !

स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !

इमाम छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?

मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु मुलाचे बलपूर्वक धर्मांतर !

भारतातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्या हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर बांगलादेशात अल्पसंख्य असणारे हिंदू मुसलमान मुलींवर प्रेम करत असल्यास बहुसंख्य मुसलमान त्यांचे धर्मांतर करतात !

जिहादी आतंकवादामुळे इस्लाम सशक्त होतो का ?

कर्णावती (गुजरात) येथील जामा मशिदीचे इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी ‘निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देणारे इस्लामच्या विरुद्ध आहेत आणि ते इस्लामला दुर्बल करत आहेत’, असे म्हटले आहे.

निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी दिल्याने इस्लाम दुर्बल होईल !

महिलांना तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?

९६ दिवसांपासून कतारच्या कारागृहात बंद आहेत भारतीय नौदलाचे ८ माजी सैनिक !

जिहादी इस्लामी देश कतारच्या कह्यातून भारताच्या माजी सैनिकांना बाहेर काढण्यात सरकारला काय अडचण आहे, हे त्याने जनतेला सांगितले पाहिजे !