खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

बसस्‍थानके, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्‍यात यावा. ‘ट्‍विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्‍यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या संकटापासून वाचण्‍यासाठी मुलींना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये धर्माभिमान नाही. त्‍यामुळेच ते जिहाद्यांच्‍या षड्‍यंत्रामध्‍ये फसत आहेत. त्‍यासाठी प्रत्‍येक पालकाने आपल्‍या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्‍यांच्‍यात धर्माभिमान जागृत करणे आवश्‍यक आहे !

हिंदूंच्‍या समस्‍यांच्‍या निराकरणासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्‍हणाले, ‘‘आज हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्‍याने त्‍यांच्‍या समस्‍या पुष्‍कळ वाढल्‍या आहेत. एकीकडे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून हिंदु भगिनींना फसवले जात आहे,

‘सनातन प्रभात’ म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राचे मुखपत्र ! – देवदत्त मोरदे महाराज, कथाकार, जळगाव

प्रत्‍येक व्‍यक्‍ती हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या दिशेने आपापल्‍या परीने कार्य करत असते; पण त्‍या सर्वांना योग्‍य दिशा देण्‍याचे काम ‘सनातन प्रभात’ नियतकालिक करत आहे. ‘सनातन प्रभात’ हे आपल्‍या घरी येणारे केवळ नियतकालिक नाही, तर एक धर्मग्रंथ आहे.

मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींच्या प्रदर्शनात ठेवल्या प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती !

‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज

केवळ हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुकीत कायद्याचे कारण पुढे करून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी भावना सकल हिंदु समाजाची निर्माण झाली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘नीतू मेहतानी स्मृती वाचनालया’मध्ये युवक-युवतींना मार्गदर्शन !

एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्‍या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप.

कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ !  

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सलग कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान करण्याविषयी वृत्तांसह लेख प्रसिद्ध झाला ,त्यामुळे हा पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईत रक्षाबंधन साजरे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तर नवी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पोलीस अधिकारी, तसेच अग्निशमन दलातील अधिकारी अन् कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले, ते देशासाठीच ! – रणजित सावरकर (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही. स्वतःसह सर्व क्रांतिवीरांच्या सुटकेचे अर्ज त्यांनी सिद्ध केले होते;