नगर येथे ‘माहेश्वरी महिला स्पोर्ट डे’चे आयोजन !
भारतीय प्राचीन संस्कृती मातृसत्ताक होती, त्यामुळे भारतात महिलांना विशेष स्थान आहे. नगरमधील सावेडी माहेश्वरी महिला मंडळाने माहेश्वरी समाजातील महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित केले होते.
भारतीय प्राचीन संस्कृती मातृसत्ताक होती, त्यामुळे भारतात महिलांना विशेष स्थान आहे. नगरमधील सावेडी माहेश्वरी महिला मंडळाने माहेश्वरी समाजातील महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित केले होते.
अनमोल भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्या ‘डे संस्कृती’चे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचेच सर्वाधिक दुष्परिणाम ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने बघायला मिळतात.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि वसई येथील परशुराम तपोवन आश्रमाचे पूज्य भार्गवश्री बी.पी. सचिनवाला उपस्थित होते.
हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी लेण्यांत हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी हिंदूंनी १५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले.
वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ६० वर्षे नुकतीच पूर्ण केली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असेच यातून लक्षात येते ! हिंदूंच्या मंदिरांसाठी काँग्रेस एक पैसा तरी देते का ? काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे लज्जास्पद !
अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठापना सोहळा आपण अनुभवला, तेव्हापासून मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला होत आहे. आता तेवढ्यावरच न थांबता त्याचे हिंदु राष्ट्रात रूपांतर करणे, हे आपले ध्येय आहे, असे मनोगत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी व्यक्त केले.
‘बिलिव्हर्स’च्या विरोधातील कारवाईनंतर गोव्यात नवनवीन नावांनी पास्टर डॉम्निकसारख्या व्यक्ती आणि ‘बिलिव्हर्स’सारख्या संघटना उदयास येऊ लागल्या आहेत. अशा नवनवीन संघटनांवरही सरकारने त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेला ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ श्री. विपुल शहा यांना भेट दिला. विपुल शहा म्हणाले, ‘‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ हे विषय संवेदनशील आहेत. यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.’’