हिंदू संघटित झाल्यास विरोधकांचा पराभव निश्चित ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वाेच्च न्यायालय

सर्व हिंदूंनी संघटित होऊन स्वत:तील मतभेद प्रथम दूर करायला हवेत. हिंदू संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित होईल.

तमिळनाडूमधील द्रमुक सरकार हिंदूंच्या ३६ सहस्र मंदिरांत ब्राह्मणेतर पुजार्‍यांच्या नियुक्त्या करणार !

हिंदूंच्या मंदिरांत कोण पुजारी असणार, हे सरकार कसे ठरवते ? मशिदीमध्ये कोण इमाम आणि मौलवी असणार किंवा चर्चमध्ये कोण पाद्री असणार, हे सरकार कधी ठरवते का ?

तमिळनाडूमध्ये गेल्या ३६ वर्षांत हिंदूंच्या मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब !

इतक्या वर्षांत मंदिरांची भूमी गायब होत असतांना आतापर्यंचे शासनकर्ते झोपले होते का ? तसेच मंदिरांचे विश्‍वस्त आणि पदाधिकारी काय करत होते ?

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘लव्ह जिहाद’मुळे मोठ्या प्रमाणात भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम ..

जयपूरमध्ये हिंदूंच्या मंदिरांवरील भोंग्यांवर प्रशासनाकडून बंदी; मात्र अन्य धर्मियांना सूट !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे हिंदु धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न होणारच ! याविषयी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !

(म्हणे) ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र ऑक्सिजनचे उत्पादन करू शकत नाहीत !’

सृष्टीची उत्पत्ती देवतांनीच केली असल्याने त्यात ऑक्सिजनचाही समावेश आहे; मात्र आताची स्थिती देवतांमुळे नाही, तर प्रशासन आणि अन्य यंत्रणा यांच्या चुकांमुळे झालेली आहे.

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर धाराशिव जिल्हा आणि सोलापूर शहरात संचारबंदीत शिथिलता !

सध्या सोलापूर जिल्हा कोरोना हॉटस्पॉट आहे, तर काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होती. असे असूनही केवळ अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी रमजान ईदच्या निमित्ताने नियम शिथील का केले जातात ?

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील रहमतनगर भागातील अवैध धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्यामहानगरपालिकेच्या अधिकार्‍याला धर्मांध फेरीवाल्यांनी केली मारहाण

ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक …..