ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने ‘एंडोव्हमेंट’ कायदा मध्ये पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज श्री शैलम् अथवा तिरुमला तिरुपति देवस्थानची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे

‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ (पूजास्थळ अधिकार कायदा) म्हणजे हिंदूंसाठी काळा कायदा !

श्रीरामजन्मभूमीप्रमाणेच मोगल काळात धर्मांधांनी काशी आणि मथुरा येथील मुख्य मंदिरांच्या ठिकाणीही मशिदी बांधल्या आहेत, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अशीच मागणी किंवा आग्रह धर्मांधांनी पाडलेल्या इतर मंदिराच्या संदर्भात झाली, तर ‘आपले कसे होणार ?’, या धास्तीने काँग्रेसने हा कायदा संमत केला.

लाल किल्ल्यातील मशिदीच्या पायर्‍यांखाली गाडले आहेत श्रीकृष्ण मंदिरातील प्राचीन मूर्ती !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतः याची नोंद घेऊन हिंदूंचा गाडलेला गौरवशाली वारसा पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर

आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही.

हिंदूंनो, श्रद्धास्थाने, गड-कोट येथील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुरातत्व विभाग हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम करतो. त्यामुळे हिंदूंनाच आता पुढाकार घेऊन या संदर्भात आवाज उठवणे आवश्यक आहे.

‘ने मजसी ने परत मातृभूमीला… !’

फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.

‘ख्रिस्ती लोकांना शिष्यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाची नोकरी या गोष्टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्यापासून दूर ठेवले जाते.’

‘ख्रिस्ती लोकांना शिष्यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाची नोकरी या गोष्टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्यापासून दूर ठेवले जाते.’

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !

लोकांनी थुंकू नये; म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये म्हणून हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे देवतांची विटंबना होत आहे आणि समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत….

सरकार ने हरिद्वार कुंभ का आयोजन १ अप्रैल से करने के कारण ११ मार्च का स्नान राजयोगी स्नान नहीं होगा !

– धार्मिक परंपरा में ऐसा हस्तक्षेप क्यों ?