कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.

ज्ञानवापीमध्ये पूजेची अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे !

ज्ञानवापीमध्ये पूजेची अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे !

काशी धर्म परिषदेच्या बैठकीत साधू आणि संत यांनी एकूण २२ ठराव संमत केले. या वेळी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.

पोलिसांनी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापीमध्ये पूजा करायला जाण्यापासून रोखले !

पोलिसांनी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापीमध्ये पूजा करायला जाण्यापासून रोखले !

हिंदूंच्या संतांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवणार्‍या पोलिसांनी कानपूर येथे नमाजानंतर झालेला हिंसाचार रोखण्यासाठी असा बंदोबस्त का ठेवला नाही ? धर्मांधांसमोर शेपूट घालणारे पोलीस हिंदूंच्या संतांवर मात्र मर्दुमकी गाजवतात !

सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पर्व !

सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पर्व !

जनतेची शुद्ध सात्त्विक दृष्टी ही भारताची वास्तविक शक्ती बनू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. स्थूलातून मंदिरे उभारली, तरी त्यांवरील आक्रमणाचा धोका संभवतो; पण ‘हिंदु’मन पालटले, तर पृथ्वीतलावर त्याहून सामर्थ्यवान काय असेल ? त्यामुळे हिंदूंनो, तुमच्या नसानसांत संस्कृती भिनवण्यासाठी साधना करा आणि राष्ट्राचे हात बळकट करा !

विधवा धर्म : वास्तव आणि पुरोगामी कल्पना

विधवा धर्म : वास्तव आणि पुरोगामी कल्पना

धर्माने मनुष्याला योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ?

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी केवळ ४ ओळी, तर मोगलांवर पूर्ण पुस्तक ! – अभिनेते अक्षय कुमार

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी केवळ ४ ओळी, तर मोगलांवर पूर्ण पुस्तक ! – अभिनेते अक्षय कुमार

इतकी वर्षे अक्षय कुमार यांना हे ठाऊक नव्हते का ? त्यांच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांतून हिंदु धर्माविषयी अयोग्य चित्रण होते, तेव्हा ते का गप्प राहिले ?

शनैश्‍वर देवस्थानकडून पूजा साहित्याच्या ताटातील सर्व यंत्रे मंदिरात नेण्यास बंदी !

शनैश्‍वर देवस्थानकडून पूजा साहित्याच्या ताटातील सर्व यंत्रे मंदिरात नेण्यास बंदी !

शनिशिंगणापूर येथे अमावास्या यात्रेत मंदिर परिसरात यंत्रांचा सडा पडला होता. ती पायदळी तुडवली जात असल्याने त्यांचे पावित्र्य नष्ट होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक आपत्ती स्वतःचे अक्राळविक्राळ रूप दाखवत आहेत. अशा स्थितीत देवताच आपले रक्षण करू शकतात. यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, तसेच गुरु या सर्वांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.

‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

बाहेर खाद्यपदार्थ कशा पद्धतीने बनवले जातात, हे आपण सामाजिक संकेतस्थळांवर पहातो. कुणी ते पदार्थ उष्टे करतात, तर कुणी त्यात थुंकतात. काही ठिकाणी ते पदार्थ उंदीर खात असतात, तर काही ठिकाणी ते पदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात बनवले जातात.