१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

चिपळूण येथे आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण येथे आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन

जगाच्या पाठीवर इजिप्तची संस्कृती जुनी होती, ती काही लोकांनी गढूळ केली. आज इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृती नाही. इजिप्तमधल्या मूर्ती आज आपल्याला वस्तूसंग्रहालयात दिसतात, तर भारतातील अनेक मूर्ती आजही लोकांच्या देवघरात आहेत.

(म्हणे) ‘मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे !’ – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे ब्राह्मणद्वेषी विधान !

(म्हणे) ‘मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे !’ – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे ब्राह्मणद्वेषी विधान !

मंदिरांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असतांना अशा स्वरूपाचे वक्तव्य करून जातीयद्वेषी खेडेकर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे दुष्कृत्य करत आहेत ! ते चर्च आणि मशिदी यांच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल का बोलत नाहीत ?

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते…

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र !

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र !

‘‘यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, तसेच अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत असतात. त्यांना पोटभर जेवण मिळावे, याकरता ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने भोजन देण्यात येते.

विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार ! – महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे

विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार ! – महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे

असाच कायदा हिजाब, बुरखा, हलाला पद्धत यांविरोधात करणार का ? विधवा धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने कुणाला विधवा धर्माचे पालन करायचे असल्यास कायदा तिला तसे करण्यापासून रोखणार का ?

गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील नवीन रामेश्वर मंदिर येथे श्री रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील नवीन रामेश्वर मंदिर येथे श्री रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा !

सौ. ज्ञानदा बुरसे-पंडित या स्वतः उच्चशिक्षित असूनही मोठ्या वेतनाच्या चाकरीचा पर्याय न निवडता त्यांनी किर्तन सेवेतून धर्मप्रसाराचा मार्ग निवडला आहे.

 कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा

 कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे ! – मंत्री नितीन गडकरी

राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे ! – मंत्री नितीन गडकरी

जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत महाराजांनी कार्य केले आहे. धर्माच रक्षण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.