संपादकीय : तेव्हा कुठे जातो स्त्री सन्मान ?
प्रश्न हिजाबचा असो, तीन तलाकचा असो वा मुसलमान लांगूलचालनाचा असो, भारतामध्ये धर्मांधतेला वेळीच ठेचणे, हाच त्यावरील एकमात्र उपाय होय !
प्रश्न हिजाबचा असो, तीन तलाकचा असो वा मुसलमान लांगूलचालनाचा असो, भारतामध्ये धर्मांधतेला वेळीच ठेचणे, हाच त्यावरील एकमात्र उपाय होय !
हिजाबच्या नावाखाली केवळ आतंकवाद फोफावत आहे. आतंकवादी आक्रमणे करून आतंकवादी हिजाब घालून पळून जातात. ज्यांना हिजाब घालायचा आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे.
भारतात आता पाश्चात्त्य देशांप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी हिजाब, नकाब, बुरखा घालण्यावर बंदी घातली पाहिजे !
बुरखा घालाव्या लागणार्या विद्यार्थिनींनी महिलांच्या हक्कांविषयी बोलावे, यापेक्षा दुसरे हास्यास्पद जगात काय असू शकते ?
ख्रिस्ती शाळा हिंदु विद्यार्थ्यांना धर्माचरण करण्यास नेहमीच प्रतिबंध करतात. हिजाब प्रकरणात मात्र त्यांना शाळेच्या सुरक्षेसाठी धर्मांध, पोलीस आणि प्रशासन यांची मनधरणी करावी लागली. यालाच ‘कालाय तस्मै नमः ।’, असे म्हणायचे का ?’
मुसलमान विद्यार्थिनीला कॅथोलिक शाळेत हिजाबला अनुमती दिल्याचे प्रकरण !
हिजाबसाठी केरळ येथील साम्यवादी सरकारचा पाठिंबा, हे केरळचे इस्लामीकरण झाल्याचे लक्षण !
एरव्ही हिंदु विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी घालणार्या, हिंदु विद्यार्थिनींना कुंकू लावण्यास आणि बांगड्या घालण्यास बंदी घालणार्या कॉन्व्हेंट शाळा सरकारचा आदेश पाळणार आहे का ?
शाळेला देण्यात आली २ दिवस सुट्टी
प्रत्येक देश स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य देतो, हे लक्षात घेऊन भारतानेही यासाठी ठोस पाऊले उचलावीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?