देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
उच्च न्यायालयाने सांगितले की, शपथ चुकीच्या पद्धतीने घेतली गेली होती, त्यामुळे ती वैध मानली जाऊ शकत नाही; परंतु केवळ याच कारणासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींचा कौल (जनादेश) रहित केला जाणार नाही.