भारतात कायद्याची धार संपली असून हात-पाय तोडले, तरच लोक कायद्याचे पालन करतील ! – Karnataka High Court
बलात्कार करणार्या धर्मांध मुसलमानांना अशाच प्रकारची शिक्षा देण्याची मागणी जनतेकडून होतच होती. आता थेट उच्च न्यायालयानेच असे मत व्यक्त करणे, याचा अर्थ पोलिसांची कायदा-सुव्यवस्थेवरील पकड ढिली झाली आहे, याचे हे द्योतक !