सोलापूर येथे ३५ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.

पिसोळी (पुणे) येथील वनविभागाच्‍या जागेवर असलेली द्वारकाधीश गोशाळा पाडली !

अनेक गडकोटांवर अन्‍य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्‍यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्‍या गोशाळा, मंदिरे यांवर कारवाई केली जाते !

महाबळेश्वर येथे गोरक्षकांमुळे १६ म्हशींचे प्राण वाचले !

‘अनेकदा गोरक्षकांमुळे गोवंशांचे प्राण वाचले, असे का होते’, याचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा’, असे गोरक्षकांना वाटते.

बांधकाम क्षेत्रात गोमय आणि गोमूत्र यांची उपयुक्तता !

अनेक वास्तूविशारद, बांधकाम क्षेत्रातील तज्ञही पूर्ण घरे शेण आणि बांबू यांपासून बांधण्यास पुढाकार घेत आहेत. जे गायीचे संगोपन करतात त्यांच्यासाठीही शेणापासूनची उपउत्पादने आर्थिक लाभही मिळवून देणारी असल्याने गोशाळांनाही उत्पन्न मिळू शकेल !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीपासून वाचवले ८ गोवंशियांचे प्राण !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

गाय, गायीचे शेण आणि गोमूत्र यांमुळे अर्थव्यवस्था सक्षम करू शकतो ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह

एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते !

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित १४ नोव्हेंबर या दिवशी ‘मेळा गोभक्तांचा’ कार्यक्रम !

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील ‘संत उद्धव बाबा गोरक्षण’ अंतर्गत गोपालक आणि उपनगराध्यक्ष पवन जैस्वाल यांच्याकडून गोसेवेचे कौतुकास्पद कार्य !

प्रारंभी १५ गायींपासून चालू झालेले गोरक्षणाचे कार्य आज ४०० गायींपर्यंत पोचले आहे. ‘गायीची सेवा करणे हे परमेश्वरी कार्य आहे’, असे ते म्हणतात.

देशात होणारी गोहत्या रोखायला हवी ! – सर्व गोसंवर्धकांचा निर्धार

पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली

गोपालन अन् गोसंवर्धन करून राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।

नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।