सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या चरणी साधकांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली काव्यसुमने !
धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥
धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥
पू. पद्माकर होनपकाका आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.
कार्तिक शुक्ल पक्ष पंचमी (१९ नोव्हेंबर २०२०) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन’ हा शांतीविधी आहे. त्या निमित्ताने एका साधिकेने वाहिलेली कृतज्ञतेची ही शब्दसुमने . . .
‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो.
सद्गुरु राजेंद्रदादानी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी….
सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि अखंड ईश्वरी अनुसंधानात असलेले पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याचे आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आले. त्यांचे एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘एका ठिकाणी पुष्कळ साधक एकत्रित झाले आहेत . . . ‘ही कुणाच्या अंत्यविधीची सिद्धता चालू आहे ?’ हे पाहून मला भीती वाटली नाही. अंत्यविधीचे दृश्य असूनही मनाला चांगले वाटत होते. यावरून मला वाटले, ‘ते एखाद्या उन्नतांच्या अंत्यविधीची सिद्धता करत आहेत.’
सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज नारळी पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत.
‘प.पू. दास महाराज सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढा देण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले आहेत, तर पू. (सौ.) माई स्थूल देहाने आश्रमातील नित्यक्रम करत असतात आणि सूक्ष्म देहाने श्रीगुरुचरणी लीन होऊन साधना करतात’, असे आम्हाला जाणवते.
वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते.