अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ
गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय !
गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय !
देहलीमध्ये साक्षी नावाच्या तरुणीची २५ वेळा चाकू भोसकून आणि तीन वेळा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. झारखंडमध्ये अनुराधा नावाच्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली.
‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ जणांना पोरबंदर येथून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
अल्पवयीन युवतीचा विनयभंग करून तिची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणारा धर्मांध साद मुजावर (वय २१ वर्षे) याच्यावर ‘पोक्सो’ आणि ‘अॅट्रॉसिटी’ गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
हिंदु सहिष्णु असल्यामुळेच त्यांना पूज्य असलेल्या गोमातेवर अत्याचार होत आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद नव्हे का ? अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदूंंनी संघटितपणे दबाव आणला पाहिजे !
कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पाळण्यात आला बंद
मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.