अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांधांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार

लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांधजुमानत नसतील, तर त्या कायद्यात फाशीसारख्या तरतूदी करून तो आणखी कठोर केला पाहिजे !

मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !

‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासमवेत मुसलमान मुलींवर प्रेम असणार्‍या हिंदु मुलांचेही जीवन संपवले जात आहे. एरवी ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात अडकवू नका’, असा उपदेश देणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

शोभन सरकार बाबा यांच्या प्रसादाने मुसलमान तरुणाची दृष्टी परत आली !

जुनैदची आई राणी बेगम यांनी सांगितले की, माझा मुलगा नियमित श्री गणेशाची मूर्ती समवेत ठेवतो. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर खूप रागावते आणि सासरचे लोक त्याला ठार मारण्याच्या धमक्या देतात.

नेदरलँड्सच्या यूट्यूबरसमवेत गैरवर्तन करणार्‍या नवाब हयात शरीफ याला अटक !

भारताचे नाव कलंकित करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

धर्मांधांच्या विरोधातील संघर्ष आणि धर्मबळाची आवश्यकता !

धर्मपथ हाच सत्य आणि विजय यांचा मार्ग !

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

हिंदूंनो, लव्ह जिहाद ही वस्तूस्थिती असून त्याविरोधात आता संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन सरकारला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडा !

शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि मूर्तींचे कपडे फाडणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

अशांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी हेही मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

धर्मांधांकडून अल्पवयीन दलित मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या !

‘जय भीम जय मीम’च्या (दलित-मुस्लिम ऐक्याच्या) घोषणा किती फसव्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! उत्तरप्रदेश सरकार या घटनेतील दोषींना फासावर लटकवणार का ?

दमोह (मध्यप्रदेश) येथील गंगा जमुना शाळेची इमारत पाडणार !

पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.

लव्ह जिहादच्या १२ प्रकरणांविषयी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – माजी खासदार किरीट सोमय्या

लव्ह जिहाद प्रकरणात वेळ पडल्यास केंद्रीय कायदामंत्री यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांची परिषद घेऊन चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.