पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करा ! – पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल

ज्ञानप्रसारक मंडळाच्या संशोधन केंद्राने, गोवा सरकारचे पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांनी आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग सिद्ध करून तो बाजारात उपलब्ध केला आहे.

‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्‍यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !

‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्‍यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्‍या विपरित परिणामांविषयी गप्प का ?

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्यासमवेत पर्यावरणपूरक कामांचा संकल्प करावा, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल- उदय सामंत

प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी वापरणार असल्याचा कर्नाटकचा दावा खोटा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

कर्नाटक वारंवार धरणाचे बांधकाम पिण्याच्या पाण्यासाठी करत असल्याचा दावा करत असले, तरी कर्नाटकने पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल यासंबंधी कोणतीही कृती केलेली नाही.

‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा कुडचडे येथील नंदा तळे येथे शुभारंभ

गोव्याच्या नंदा तळ्यासह देशातील ७५ पाणथळ ठिकाणांना ‘रामसर साईट्स’ म्हणून घोषित करण्याची दृष्टी ठेवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन.

केंद्रशासनाच्या अहवालानुसार ३११ प्रदूषित नद्यांच्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्या

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची आवई उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी उद्योग आणि कारखाने यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये सोडले जात असतांना गप्प का ?

गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादईचे पाणी खोर्‍यातून बाहेर नेण्यास आमचा विरोध आहे; मात्र हे पाणी खोर्‍यातच ते वापरत असतील, तर त्यास आमची हरकत नाही.

 कर्नाटकमधील भाजपचे आमदार जगदीश शेट्टर यांदा दावा कायदेशीर लढ्यासाठी गोवा कमकुवत !

समितीने प्रामाणिकपणे कार्य केल्यास गोव्याला न्याय मिळेल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

मानवी देहाचे खत ?

मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्‍चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्‍याने शेवटी जगाला त्‍याकडे वळण्‍याविना गत्‍यंतर नाही, हेच खरे !

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

प्रशासनातील संबंधितांना उपस्थित रहाण्याचा प्राधिकरणाचा आदेश !