मानवी देहाचे खत ?

मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्‍चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्‍याने शेवटी जगाला त्‍याकडे वळण्‍याविना गत्‍यंतर नाही, हेच खरे !

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

प्रशासनातील संबंधितांना उपस्थित रहाण्याचा प्राधिकरणाचा आदेश !

सरकारने ब्रह्मगिरी पर्वत हा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर’ म्हणून घोषित करावा ! – छगन भुजबळ

त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण

सम्मेद शिखरजी तीर्थस्थळच रहाणार !

हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारकडून रहित

विश्वविघातक प्रदूषण रोखा !

प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराचा सामना करण्याचे मोठे शस्त्र हिंदु धर्मातील ऋषिमुनींनी ‘अग्निहोत्रा’च्या माध्यमातून आपल्याला आधीच उपलब्ध करून दिले आहे. अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या धुराने वायूचे शुद्धीकरण होऊन हानीकारक विषाणूंचा नाश होतो. त्याचा अवलंब वैश्विक स्तरावर होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रयत्न करावेत.

८ देशांतील ९०० गाड्यांचे टायर केले पंक्चर !

पर्यावरणासाठी काम करणार्‍या ‘द टायर एक्स्टींग्विशर’ नावाच्या सामाजिक संस्थेने जगातील ८ देशांमध्ये एक आगळीवेगळी चळवळ चालू केली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्च २०२२ पासून अनुमाने १० सहस्र चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर केले आहेत !

कल्याण येथील वालधुनी नदीत रासायनिक द्रव्य सोडणारा मुसलमान पोलिसांच्या कह्यात

कल्याण येथील वालधुनी नदीपात्रात रासायनिक द्रव्य सोडणारा टँकरचालक नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी याला पोलिसांनी कह्यात घेतले आणि टँकर जप्त केला आहे. रासायनिक द्रव्ये असलेला टँकर रात्री २ वाजता नदीपात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींना मिळाली. 

पुणे येथे राबवण्यात येणार्‍या प्रकल्पांसाठी टेकडीफोड करण्यास पुणेकरांचा विरोध !

पर्यावरणप्रेमींनी निषेधार्थ ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ६ वाजता जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. ‘टेकडी वाचवण्यासाठी धावा’, असे आवाहन आयोजकांनी पुणेकरांना केले होते.

राष्ट्रीय हरित लवादाकडून कर्नाटक सरकारला २ सहस्र ९०० कोटी रुपयांचा दंड

देशातील प्रत्येक राज्याची माहिती घेऊन अशा प्रकारचा दंड वसूल करून तो पर्यावरणाच्या रक्षणावर खर्च करण्यास प्रारंभ करण्यात आला, तर प्रशासनाला वचक बसेल !

‘कास महोत्सव’ : कारवाई कुणावर ?

नैसर्गिक सुबत्ता राखून ठेवल्यामुळे कास पुष्पपठार जागतिक वारसास्थळ आहे; मात्र अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील नैसर्गिक ठेव्याची विल्हेवाट लागणार असेल, तर याला उत्तरदायी असणारे सर्वच जण कठोर शिक्षेस पात्र आहेत, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ते काय ?