पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याचा निर्णय नाही ! – डॉ. प्रमोद सावंत
पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याविषयी अजूनही निर्णय झालेला नाही. याविषयी चर्चा चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याविषयी अजूनही निर्णय झालेला नाही. याविषयी चर्चा चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
वर्ष २०२१ ची कोल्हापूर महापालिका निवडणूकही अखिल भारतीय हिंदु महासभा स्वबळावर लढवणार आहे. समाजातील होतकरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना प्राधान्य देणार्यांना पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सिद्ध झाला आहे. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीनंतर ‘गोमंतकियांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवला’, असे चित्र दिसेल.’’
अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.
भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक ! याला उत्तरदायी असणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
अशा राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे; एवढेच नव्हे, तर अशा घटना वरचेवर घडत आहेत याकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तत्परतेने याविषयी चौकशी करावी आणि अपराध्यांना कठोर शासन करावे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधी स्वतःचे काम सुधारावे. मागील विसरून कामाला लागावे.
अभिनेते रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी ३ पानांचे पत्र ट्वीट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याविषयी त्यांनी जनतेची क्षमाही मागितली आहे.