कसबा पोटनिवडणुकीत १४ जणांची, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २४ जणांची अनामत रक्कम जप्त !
कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश निवडणूक अधिकार्यांनी दिला आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश निवडणूक अधिकार्यांनी दिला आहे.
या लेखाच्या माध्यमातून सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. केवळ सामान्यजनांच्या मनात येणार्या शंका येथे मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
मेघालयातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ३ मतदारसंघांत हिंसाचार झाल्याने काही जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे
हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्याच्या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्यामुळे यापुढील काळातही होणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यांच्या निवडणुकांत भाजपने हिंदुत्व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही !
गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्च या दिवशी लागला. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.
मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी-सर्वोच्च न्यायालय.
मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
‘इंडिया टुडे’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर चाचणी केली होती. या तिन्ही चाचण्यांमध्ये ‘नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत भाजप अन् त्याचे मित्रपक्ष यांना घवघवीत यश मिळेल’, असे नमूद करण्यात आले आहे.
कसबा मतदारसंघ, तसेच पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी या दिवशी पार पडली. या पोटनिवडणुकीत विविध घटनांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी येथे १ सहस्र ७०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शहर पोलीस दलाकडून या बंदोबस्ताचे आयोजन केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.