मेहबूबा आणि ‘नाटक’बाजी !

मेहबूबा आणि ‘नाटक’बाजी !

हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्‍यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?

मतदान अनिवार्य करण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार !

मतदान अनिवार्य करण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार !

जनतेमध्ये मतदानाविषयी असलेल्या उदासीनतेमागे कोणती कारणे आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे. जनता मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ला मत देत असल्याचेही दिसून येत आहे.

मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी एकजूट हवी ! – शिक्षक संघटनेचे बळीराम मोरे

मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी एकजूट हवी ! – शिक्षक संघटनेचे बळीराम मोरे

आमचा लढा हा सदैव प्रस्थापितांच्या विरोधात राहिला आहे. सरकार राज्य कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करणार नसेल, तर आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी सर्व शासकीय कर्मचार्‍यांची एकजूट हवी, असे मनोगत शिक्षक संघटनेचे बळीराम मोरे यांनी केले.

कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवणार ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवणार ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

आता ज्या राज्यांत भाजप सत्तेत आहे, तेथे त्यांनी मशिदींवरील भोंगे काढावेत, असेच हिंदूंना वाटते !

आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

भारतमातेचे पुत्रच तिचे वैरी !

भारतमातेचे पुत्रच तिचे वैरी !

देशात राहून देशाच्‍या विरोधात बोलणार्‍या लोकप्रतिनिधींना राष्‍ट्रप्रेमींनी मतदानाच्‍या माध्‍यमातून त्‍यांची जागा दाखवून द्यावी !

चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण

चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार !

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार !

कसबा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. प्रचाराच्या काळात धर्माचा उल्लेख करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.