अमली पदार्थांचा व्यापार !
केंद्रशासनाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने देशभरात विविध ठिकाणी २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ १७ जुलै या दिवशी नष्ट केले,
केंद्रशासनाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने देशभरात विविध ठिकाणी २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ १७ जुलै या दिवशी नष्ट केले,
भारताची प्रतिमा मलिन करू पहाणार्या युरोपीय महासंघाला भारताने योग्य प्रत्युत्तर देऊन वठणीवर आणावे, ही भारतियांची इच्छा !
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यभिचारही खपवणारे पाश्चात्त्य कायदे रहित करून भारतीय संस्कृतीला अनुसरून कायदे असावेत !
‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !
चंद्रावर जाण्यासाठी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ सज्ज झाली असून १४ जुलैला ‘चंद्रयान-३’ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी अवकाशात झेपावलेले असेल !
सरकारी कार्यालये ही भ्रष्टाचाराची उगमस्थाने आहेत, हे कुणालाही अमान्य नसावे !
कारकून निर्माण करण्यासाठी मेकॉलेने चालू केलेली आणि सध्याची ‘४+६+२’ ही शिक्षणपद्धत पालटून गुणकर्मानुसार कौशल्य प्रशिक्षण ही पद्धत चालू केली, तर विद्यार्थ्यांचा आणि पर्यायाने देशाचा खर्या अर्थाने गुणात्मक विकास होईल.
मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे गुलाम होतो, हे दाखवणार्या खुणा आपण किती दिवस मिरवणार आहोत ?
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.