अपघातांना अटकाव ?
समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळच अधिकाधिक अपघात का होतात ? याविषयी तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी बोलतील का ?
समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळच अधिकाधिक अपघात का होतात ? याविषयी तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी बोलतील का ?
‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्या मुसलमानांना सरकारी (जनतेच्या) पैशातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणे तात्काळ बंद करा !
राज्यात शिवमोग्गा, हुब्बळ्ळी आदी ठिकाणी झालेल्या दंगलींमध्ये अटक करण्यात आलेल्या ‘निष्पाप’ तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली आहे.
श्रीलंकेतील तमिळी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनेच पुढाकार घ्यावा, असेच बहुतांश हिंदूंचे मत !
सबळ पुराव्यांअभावी आरोपींची मुक्तता होणे, ही पोलीस आणि न्याययंत्रणा यांमधील त्रुटी कधी दूर होणार ?
पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्लिपर सेल’ यांच्याविषयीची निष्क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !
भारत ही त्याच्या व्यापारासाठी अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन प्रत्येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा संस्कार जनतेवर करावा लागेल !
‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्हा एक हरतो, तेव्हाच दुसरा जिंकतो. यामध्ये हरणारे प्रसंगी आयुष्यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
मणीपूर येथील हिंसाचारातील उघड होणार्या भयावह घटनांतील दोषींना शोधून सरकार त्यांना कठोर शिक्षा केव्हा करणार ?