पंजाबला वाचवण्याचे आव्हान !
फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणार्या राजकारण्यांना जनतेने मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणार्या राजकारण्यांना जनतेने मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
हिंदु धर्मात ज्या १४ विद्या आणि ६४ कला सांगितल्या आहेत, त्यांपैकी संगीत एक आहे. हे संगीत (हल्लीचा धांगडधिंगा नव्हे) ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे. स्वप्तस्वरांच्या माध्यमातून व्यक्तीचा बाह्य जगताकडून ईश्वरप्राप्तीकडे प्रवास घडवण्याचे सामर्थ्य प्राचीन भारतीय संगीतात आहे.
‘कान्व्हेंट’ शाळेत हिंदु मुलींच्या धर्माचरणाला विरोध होतो, तेव्हा निधर्मीवाले कुठे असतात ?
गनेडीवाला यांनी दिलेले निकाल केवळ संवेदनाहीन नसून महिलांचे खच्चीकरण करणारे आहेत, अशी जनतेची भावना आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी चांगले न्यायाधीश पदावर येणे, हे सामाजिक हितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !
धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर इतर संस्कृती मिटवण्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा कसा उपयोग करतात, त्याचेच ‘हिजाबची मागणी’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यावरून समान नागरी कायद्याची अत्यावश्यकता स्पष्ट होते !
ज्यांना देशात अशांतताच पसरवायची आहे, ते काही ना काही कथा रचतच असतात आणि त्यापुढची पटकथा ‘टूलकिट’वाल्यांकडे सिद्धच असते !
आज महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याचे समर्थन करणारे उद्या बुरखा घालून येण्याचे समर्थन करतील. हिजाबप्रेमींच्या धर्मांध कारवायांना ऊत आल्यामुळे केंद्र सरकारने सक्षम कायदा करून त्यांना आवर घालणे, हेच इष्ट ठरणार आहे !