देहली दंगल !

देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान !

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान !

‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे !

घटनाद्रोही आदेश !

घटनाद्रोही आदेश !

‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !

दोन तपांची साधना !

दोन तपांची साधना !

भारत हा आध्यात्मिक स्तरावर विश्‍वगुरु होता. त्याला पुन्हा त्याचा मान मिळवून देण्यात ‘सनातन प्रभात’ खारीचा वाटा उचलत आहे. यामध्ये ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते आणि हितचिंतक यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे या वर्धापनदिनी त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो !

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !

ट्विटर मुक्त होणार?

ट्विटर मुक्त होणार?

‘मस्क यांच्या रूपाने ट्विटरसारख्या मोठ्या सामाजिक माध्यमावर नियंत्रण ठेवू शकणाराही कुणीतरी आहे’, याची जाणीव ट्विटरला झाली असेल. भारतियांनी यातून बोध घेऊन भारतीय सामाजिक माध्यमांना लोकप्रिय करावे, ही अपेक्षा !

अमेरिकेत ‘जय’शंकर ! 

अमेरिकेत ‘जय’शंकर ! 

‘आम्ही जगाला हवे तसे आमच्या तालावर नाचवणार’, अशी जागतिक राजकारणात अमेरिकेची मानसिकता दिसून येते. ‘या धोरणापुढे भारतानेही मान तुकवावी’, असे अमेरिकेला वाटते. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेलाच सुनावले, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर कौतुकास पात्र आहेत.

शिखांमधील वाढता हिंदुद्वेष !

शिखांमधील वाढता हिंदुद्वेष !

शीख समुदायाचा होत असलेला बुद्धीभेद रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक ! खलिस्तानी आतंकवाद मोडून काढण्यासह शीख समुदायामध्ये जे वैचारिक प्रदूषण पसरवण्यात आले आहे, ते रोखायला हवे. त्यासाठी आवश्यक त्या सर्वच व्यासपिठांवरून शीख आणि हिंदू यांचा गौरवशाली इतिहास त्यांना शिकवायला हवा. अखंड भारतासाठी हे आवश्यक आहे.

पोलिसी मनोवृत्ती !

पोलिसी मनोवृत्ती !

‘धर्मांध दंगल घडवतील आणि ती रोखायची असेल, तर हिंदूंना नमते घेणे भाग पाडले पाहिजे’, अशी पोलिसांची कार्यपद्धत आखलेली दिसते. हिंदूंच्या विरोधात दबावतंत्र अवलंबून समाजाचे भले होणार नाही, तर धर्मांधांना वठणीवर आणून समाजात शांती नांदणार आहे. हे सत्य पोलीस स्वीकारत नसतील, तर ते त्यांना समजावून सांगण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य आहे.