दंगली आणि हतबल पोलीस !
धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असतांना आणि हिंदूऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली असतांना सुजात यांनी अशी विधाने करणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदूंनो, काळ कठीण आहे, यातून तरून जाण्यासाठी स्वतःला शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवा !