प्रगती कि अधोगती ?

आज वाढत चाललेल्या आत्महत्या ही जगासाठी डोकेदुखी किंबहुना धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. वर्षाकाठी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात.

व्हॅटिकनचे पोकळ वासे !

आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक होय !

सनातनद्वेषी बाबा आढाव !

अध्यात्म काही ‘पुरोगामी’ झालेले नाही. ते सनातनच आहे. एवढेच कशाला रामायण, महाभारत या मालिकांनी भारतियांना आजच्या काळातही त्यांचे उद्योग बंद करून खिळवून ठेवले; ते त्यामध्ये असे काही तरी आहे, जे समाजमनाला भावले म्हणूनच ना ?

मेट्रो मॅन !

भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्‍वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले जावे, असे वाटते. मुख्यमंत्री झाल्यास श्रीधरन् त्या दृष्टीने प्रयत्न करतील, याची शंका वाटत नाही.

पोलीसदलाचे वास्तव !

‘अन्याय-अत्याचाराची दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी कधीही चढू नये’, असे जनतेला वाटण्यास वेळ लागणार नाही. ही वेळ येऊ नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहून कायद्याच्या चौकटींचे पालन करावे आणि पोलीसदलाच्या ब्रीदवाक्याचे सार्थक करून दाखवावे !

चीनची स्वीकृती !

गतवर्षी कोरोना काळात चीनने गलवान खोर्‍यात केलेल्या आगळीकीला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले होते. या वेळी भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चीनकडील ३५ ते ४० जण ठार झाले होते; मात्र चीनने आमच्या सैन्याची काहीच हानी झाली नाही

बॉम्बचा बंगाली कारखाना !

बंगालमध्ये एका राज्यमंत्र्यावर ते रेल्वेस्थानकावर आल्यावर बॉम्बफेक होते आणि ते घायाळ होतात, यातून बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच नसल्याचे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या राज्यमंत्र्यावर आक्रमण झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तोंड उघडत या बॉम्ब आक्रमणामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले आहे.

फ्रान्सहित सर्वोपरि ।

जगाची पर्वा न करता स्वदेशहित जोपासणार्‍या फ्रान्सच्या प्रशंसनीय भूमिकेतून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. फ्रान्सच्या तुलनेत जिहादी आतंकवादाने कैकपटींनी होरपळलेल्या भारताने यातून बोध घेणे आवश्यक आहे.

मारणे याची मिरवणूक !

गुंडांना धूधू धुणारे पोलीस हे केवळ चित्रपटांपुरते सीमित आहेत. जेव्हा वास्तवातही असे पोलीस समाजात निर्माण होतील, त्या वेळी समाजात त्यांच्याही मिरवणुका निघतील अन्यथा खलनायकांचे उदात्तीकरण होतच राहील !

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण !

प्रेम करायला विरोध नसतोच; परंतु त्याच्या नावाखाली पसरणारी अनैतिकता, अश्‍लीलता, सामाजिक भान नसणे, पाश्‍चात्त्य (कु)संस्कृतीचा विनाकारण उदो उदो या सार्‍या गोष्टी युवा पिढीसह समाजाला अधोगतीकडे नेणार्‍या निःसंशय आहेत.