आतंकवादाचा अंत कधी ?
पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) हवे असलेल्या २ आतंकवाद्यांना पकडण्यात यश आले. या आतंकवाद्यांना पकडणार्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) हवे असलेल्या २ आतंकवाद्यांना पकडण्यात यश आले. या आतंकवाद्यांना पकडणार्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
सीमा-सचिन प्रकरण प्रत्येक दिवशी नवीन वळण घेत आहे. सचिन मीणा याच्या भोवतीही संशयाचे दाट धुके आहेत. या सर्वांमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत रहातात.
देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्याची जय्यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?
अस्तित्व संपत चाललेल्या तिबेटला सर्वंकष स्वातंत्र्य मिळवून देण्याची तिबेटींची अपेक्षा भारत शासनाने पूर्ण करावी !
केंद्रशासनाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने देशभरात विविध ठिकाणी २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ १७ जुलै या दिवशी नष्ट केले,
भारताची प्रतिमा मलिन करू पहाणार्या युरोपीय महासंघाला भारताने योग्य प्रत्युत्तर देऊन वठणीवर आणावे, ही भारतियांची इच्छा !
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यभिचारही खपवणारे पाश्चात्त्य कायदे रहित करून भारतीय संस्कृतीला अनुसरून कायदे असावेत !
‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !
चंद्रावर जाण्यासाठी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ सज्ज झाली असून १४ जुलैला ‘चंद्रयान-३’ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी अवकाशात झेपावलेले असेल !
सरकारी कार्यालये ही भ्रष्टाचाराची उगमस्थाने आहेत, हे कुणालाही अमान्य नसावे !