पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्याचे आर्थिक दृष्टीकोनातून महत्त्व !
‘भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार हा १७० अब्ज डॉलर्स (१३ लाख ९३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) एवढ्या प्रचंड प्रमाणावर असून तो अधिक वाढण्याची शक्यता आहे.
‘भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार हा १७० अब्ज डॉलर्स (१३ लाख ९३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) एवढ्या प्रचंड प्रमाणावर असून तो अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हिरोशिमानंतर पंतप्रधान मोदी यांनी पापुआ न्यू गिनी या प्रशांत महासागरामधील अत्यंत प्रभावशाली असणार्या बेटावरील देशाला भेट दिली.
स्वतःच्या नागरिकांसह अन्य देशातील नागरिकांनाही त्यांच्या देशांमध्ये सुखरूप पोचवणारा भारत हा ‘संकटमोचक’ !
शेवटी जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतासाठी संधी कि समस्या ? हे भारत पुढच्या २५ वर्षांत तरुण लोकसंख्येला कसा हाताळतो ? यावर विसंबून रहाणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले आणि त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण झाला आहे.
भारतातून पाकमध्ये ६ नद्या (रावी, व्यास, सतलज, सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्या) वहातात. त्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क आहे. तरीही आपण पाकला नद्यांचे ८० टक्के पाणी दिले. हे पाणी आपण वर्ष १९६० च्या भारत-पाकमधील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’नुसार देतो.
‘पाकिस्तानमध्ये महागाई कल्पनेच्या पलीकडे गेली आहे. यामागे कारण, म्हणजे पाकिस्तानी रुपयाचे डॉलर्सच्या तुलनेत मोठे अवमूल्यन झालेले आहे.’
चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये सध्या अंत्यविधी व्यवस्थापन करणार्या आस्थापनांचे शेअर्सचे भाव वधारले आहेत. यावरून चीनमध्ये कोरोना महामारीच्या लाटेचे गांभीर्य लक्षात येते.
भारताची अर्थव्यवस्था इतर देशांपेक्षा निश्चितच सक्षम बनली आहे. इंग्लंडला मागे टाकून ५ व्या स्थानावर भरारी घेणारा भारत येत्या काळात जपान आणि जर्मनीला मागे टाकत नवी भरारी घेऊ शकतो. ही परिस्थिती भारताला सातत्याने न्यून लेखणार्या चीनला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्या तेलाच्या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा !