परराष्ट्रविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी !
• ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल
• भारताची शस्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड !
• ‘टिकटॉक’वर देशात बंदी – अमेरिकेने भारतासारखे धाडस न दाखवल्याचा परिणाम !
• ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल
• भारताची शस्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड !
• ‘टिकटॉक’वर देशात बंदी – अमेरिकेने भारतासारखे धाडस न दाखवल्याचा परिणाम !
• इस्लामी देशात भारताचा वाढता दबदबा !
• अमेरिका आणि पश्चिमी देश यांची दुटप्पी भूमिका उघड !
• जगासह भारताने वेळीच सावध होणे आवश्यक !
आताच्या युद्धबंदीच्या माध्यमातून २ महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होणार आहेत. एक म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा स्थलांतरितांचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्या परिणामांवर मात करत भारताने राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर ६ टक्के स्थिर ठेवला आहे !
‘कतार देशाने भारताच्या नौदलाच्या ८ माजी अधिकार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. कतार आणि हमास आतंकवादी संघटना यांचे संबंध जुने असून तो हमासला आर्थिक अन् राजकीय साहाय्य करतो.
आता झालेल्या आक्रमणाच्या मागचे नेमके षड्यंत्र कुणाचे आहे ? या संघर्षाची परिणती काय होईल ? भारताची भूमिका काय ? यांसारख्या प्रश्नांचा तपशीलात घेतलेला आढावा येथे देत आहे.
अरब देशांना इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घ काळ चिघळत राहिला आहे. याच कालावधीत इस्रायलने आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या माध्यमातून स्वत:ला प्रचंड सक्षम बनवले.
आतंकवादाचा कारखाना म्हणून पाकिस्तान प्रसिद्ध आहे. पाकपुरस्कृत ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटना आणि ‘हमास’ यांची कार्यपद्धत सारखीच आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अमेरिकेने प्रवेश केला आहे. इस्रायलच्या साहाय्यासाठी अमेरिकेची विमानवाहू जहाजे, ‘एफ् १६’ आणि ‘एफ् ३५’ लढाऊ विमाने पश्चिम आशियात तैनात करण्यात आली आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना आणखी एक संघर्ष इस्रायल आणि हमास यांच्यात चालू झाला. हा संघर्ष चिघळला, तर ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होणार. वरवर हा संघर्ष अचानक झाल्यासारखा वाटत असला, तरी याच्या मुळाशी तेलाचे राजकारण आहे.