Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !
तळघराच्या ठिकाणी काशी विश्वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास
तळघराच्या ठिकाणी काशी विश्वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश ! आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !
हिंदु पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका !
ज्ञानवापीचे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदु पक्षाचे म्हणणे आहे.
आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.
बाबरीच्या वेळीही मुसलमान पक्षाने असाच दावा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाने तेथे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावरूनच तेथे पूर्वी मंदिर होते, हे मान्य करत हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, ही वस्तूस्थिती आहे !
भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलावीत आणि ते स्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. तसेच संपूर्ण परिसर हिंदूंच्या हातात देण्याचा कायदा करावा. अयोध्येप्रमाणे येथेही मंदिर बांधले पाहिजे जेणेकरून पूजा प्रारंभ होईल.
हिंदु-मुसलमान बंधूभाव सिद्ध करण्याची संधी आता मुसलमान समाजाकडे चालून आली आहे. त्यांनी असे केल्यास मुसलमानांवर जगात सर्वत्र असलेला जिहाद करण्याचा डाग काही प्रमाणात तरी पुसला जाईल !
भारताने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करत पाकिस्तान भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसत असल्यावरून कठोर शब्दांत समज देण्यास सांगितले पाहिजे !
न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता मुसलमानांनी स्वतःहून ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपवावी आणि धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव दाखवून द्यावा !