
हाथरस (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
A verdict similar to the #Gyanvapi case will come regarding the Shri Krishna Janmabhoomi.
– Swami Rambhadracharya Maharaj #GyanvapiMandir #ReclaimTemples pic.twitter.com/yV01HTnTSI— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 1, 2024
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुका येत आहेत. राम-सीतेवर प्रेम न करणार्या विरोधकांना मतदान न करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली पाहिजे. ‘विरोधक श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) मंदिरात गेले नाहीत, तर त्यांना मते घेण्याचा काय अधिकार आहे ?’, असेही ते म्हणाले.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा