मोक्षदायिनी काशीनगरी !

हिंदूंमध्ये काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काशी ही मोक्षदायिनी आहे. अशा या काशीविषयी आणि तेथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग विश्वनाथ मंदिराविषयी आज या लेखातून जाणून घेऊया.

Gyanvapi : मुसलमान पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दीड घंटे चालली सुनावणी !

वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये असलेल्या व्यास तळघरात पूजा चालू केल्याच्या प्रकरणी मुसलमान पक्षाने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Raja Bhaiya : कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती होत नाही !

लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभेत मुसलमानांचे ढोंग केले उघड !

Gyanvapi Case : (म्हणे) ‘जर कुणी मशिदीला मंदिरात रूपांतरित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही !’ – जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी

हिंदूंच्या मंदिराला मशिदीत रूपांतरित करण्यात आल्या असतांना त्या पुन्हा हिंदूंना सोपवण्याऐवजी ‘माझे ते माझे आणि तुझेही माझे’ अशा वृत्तीचे धर्मांध !

Gyanvapi Verdict : ज्ञानवापी खटल्यात न्यायाचे उद्दिष्ट पूर्ण करूनच निर्णय दिला ! – निवृत्त न्यायाधीश अजय कृष्ण विश्‍वेश

जोपर्यंत मी न्यायालयीन सेवेत राहिलो, तोपर्यंत मी माझे काम पूर्ण निष्ठेने आणि कष्टाने केले. ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजेला अनुमती देण्याविषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन हा आदेश काढण्यात आला.  

Anti-Hindu Irfan Habib : (म्हणे) ‘पूजा स्थळ कायद्यामुळे काशी आणि मथुरा येथील मशिदी तशाच ठेवाव्या लागतील !’ – हिंदुद्वेषी इतिहासकार इरफान हबीब

इरफान हबीब, रोमिला थापर, आर्.एस्.शर्मा यांच्यासारख्या हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकारांनी भारताची वैचारिकदृष्ट्या हानी केली. अशा वैचारिक आतंकवाद्यांवर आता कारवाई होणे आवश्यक !

We Wants Only 3 Places : पांडवांनी ५ गावे मागितली होती, आम्ही केवळ ३ जागा मागत होतो !

योगी आदित्यनाथ ज्ञानवापीविषयी म्हणाले की, भारतात लोकांच्या श्रद्धेचा अपमान होत असून बहुसंख्य समाजाने भीक मागावी, असे जगात कुठेही घडले नाही. जे काम चालू आहे, ते स्वतंत्र भारतात पूर्वीच चालू व्हायला हवे होते.

ज्ञानवापीतील अन्य तळघरांच्या सर्वेक्षणाची हिंदु पक्षाची मागणी !

ज्ञानवापीतील बंद तळघरांचे भारतीय पुरातत्व विभागाने  सर्वेक्षण करावे, अशी मागणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. यावर ६ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली.

Maulana Tauqeer Raza : ज्ञानवापीला ‘शहीद’ होऊ देणार नाही ! – मौलाना तौकीर रझा खान

ज्ञानवापीच्या ठिकाणी पूर्वी भव्य शिवमंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधण्यात आली, हा इतिहास आहे आणि वर्तमानातही ते स्पष्ट झाले आहे.

कायद्याच्या पुस्तकांना आग लावून टाका ! – मौलाना अरशद मदनी (Gyanvapi Case)

एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !