धर्मच राष्ट्राचा खरा आधार !

धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे विशाल कुटुंबात प्रेमाने, आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्रोत्कर्षाची अनुज्ञप्ती !

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत.

धर्मावर श्रद्धा ठेवणारे देश जलद गतीने प्रगती करतात !

धर्म स्वतःच्या नैतिक मूल्यांवर खोलवर प्रभाव टाकतो. तो आमच्या राजकीय विचारांवरही प्रभाव टाकतो. ‘केंब्रिज विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, धर्म हा अर्थव्यवस्थेशीही खोलवर जोडलेला असतो.

हिंदु तेजा जाग रे !

काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी आणि त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे सर्वजण पौरुषहीनतेचे उघड उघड प्रचारक आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या विषारी विचारांद्वारे हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करत आहेत, हे लक्षात घेऊन वैचारिक प्रतिकार करण्यास शिकून सिद्ध व्हायला हवे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून आदिशक्तीची करवून घेतलेली उपासना !

‘आजतागायत वेगवेगळ्या साधकांनी अनेक क्षात्रगीते लिहिली आहेत; मात्र गुरुदेवांनी लिहिलेले एकमेव क्षात्रगीत, म्हणजे आदिशक्तीचे स्तवन होय !

भारतीय सहिष्णुतेवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना चाप !

अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतातील सहिष्णुता धार्मिक सलोखा, स्वातंत्र्य आणि जातीपंथातील विविध मतांचा ऊहापोह करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याविषयी दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीमध्ये पी. कामत यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संकलित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

‘सनातन प्रभात’ला अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।

भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.

पाप, पुण्य आणि त्याचे परिणाम (कर्मयोग) यांविषयी पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘जन्मभर पाप केले आणि ‘सुख नाही’ म्हणतो. दुसर्‍यांना दुःख दिले, मग याला सुख कुठून मिळणार ? तू दुसर्‍यांना सुख दिलेस, तर तुला सुख मिळेल. तू दुसर्‍यांना दुःख दिलेस, तर देव तुला दुःखात बुडवल्याविना रहाणार नाही.’

केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे अयोग्यच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो.