देहली वक्फ बोर्डाच्या १२३ संपत्तींचे केंद्रशासन नियंत्रण मिळवणार !

देहली वक्फ बोर्डाच्या १२३ संपत्तींचे केंद्रशासन नियंत्रण मिळवणार !

काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !

तालिबानने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास आश्चर्य वाटू नये ! – तस्लिमा नसरीन

तालिबानने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास आश्चर्य वाटू नये ! – तस्लिमा नसरीन

पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.

(म्हणे) ‘आम्ही निष्पक्ष बातम्या देत राहू ! – बीबीसीचा दावा

(म्हणे) ‘आम्ही निष्पक्ष बातम्या देत राहू ! – बीबीसीचा दावा

६० घंट्यांनंतर बीबीसीच्या कार्यालयांतील आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले !

आगरा किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी मिळाली अनुमती !

आगरा किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी मिळाली अनुमती !

आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.

भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान यांच्याविषयी द्वेष पसरवणार्‍या ‘बीबीसी’वर कठोर कारवाई करा !

भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान यांच्याविषयी द्वेष पसरवणार्‍या ‘बीबीसी’वर कठोर कारवाई करा !

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘बीबीसी न्यूज’ने एका माहितीपटाद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. वास्तविक सर्वाेच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांना निर्दाेष म्हणून घोषित केले आहे.

बीबीसीच्या कार्यालयांत सलग दुसर्‍या दिवशीही आयकर विभागाकडून सर्वेक्षण चालू !  

बीबीसीच्या कार्यालयांत सलग दुसर्‍या दिवशीही आयकर विभागाकडून सर्वेक्षण चालू !  

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक घंट्यांपासून अधिकारी भ्रमण संगणक आणि कागदपत्रे यांची छाननी करत आहेत.

बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्‍या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘इस्लाम भारताबाहेरून आलेला नाही !’ – महमूद मदनी, जमीयत-उलेमा-ए-हिंद

(म्हणे) ‘इस्लाम भारताबाहेरून आलेला नाही !’ – महमूद मदनी, जमीयत-उलेमा-ए-हिंद

यावर कुणी कधीतरी विश्वास ठेवील का ? अशा प्रकारची विधाने करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून ‘भारत हा इस्लामवाद्यांचा देश आहे’, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर

पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर

देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.