नगर येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १८ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांना अटक !

गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.

भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधांना अटक !

अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?

भारतातून बांगलादेशात होते लाखो गायींची तस्करी !

‘मुंसिफ’ या उर्दू दैनिकात १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतातून बांगलादेशात प्रतिवर्षी २ लाख गायींची तस्करी केली जाते.

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?

कर्नाटकातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुळात उच्च न्यायालयाला असे सांगावे लागू नये ! सरकारनेच त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे गोशाळेच्या जवळ सापडले १०० हून अधिक गायींचे मृतदेह

गोशाळेकडून गायींविषयी अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल, तर अशांच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच असे मध्यप्रदेशातील अन्य गोशाळांमध्ये होत नाही ना ? याची पहाणी केली पाहिजे !

अमरावती पोलिसांनी ३४ गोवंशियांचे प्राण वाचवले !

दस्तुर नगर गोरक्षण संस्थेचे श्री. किशोर टवलारे, काळजीवाहक नंदू दिवे, डॉ. सुमित, डॉ. वाघमारे यांनी सर्व गोवंश ट्रकमधून सुरक्षित बाहेर काढून दस्तूरनगर गोरक्षणच्या स्वाधीन केला.

‘वाघ्या फाऊंडेशन’ आणि मनसे यांच्या विरोधानंतर मोकाट फिरणार्‍या गोवंशियांचा लिलाव रहित !

येथील महानगरपालिका रस्त्यावर मोकाट फिरणारी गोवंशीय जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. जी जनावरे सोडवण्यासाठी त्यांचे मालक येत नाहीत, अशा जनावरांचा लिलाव महानगरपालिकेद्वारे केला जातो.

आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी !

१६ जानेवारीला पहाटे आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर धर्मांधांच्या टोळक्याने कुर्ला येथील कुरेशीनगर येथे आक्रमण केले. यामध्ये आशिष बारीक गंभीर घायाळ झाले आहेत.

सोलापूर येथे ३५ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.