रामनगर (कर्नाटक) येथे अज्ञात गोतस्करांनी ४ गायींची हत्या करून मांस पळवले !
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना अशा नोटिसी मिळाल्यास आश्चर्य ते काय ?
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करू नयेत, या मागण्यांसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
समज देऊन गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्याइतका पोलिसांचा धाक राहिला आहे का ? अशी समज दिल्यानंतर धर्मांध पुन्हा गुन्हा करणार नाहीत, याची पोलिसांना तरी निश्चिती आहे का ?
आषाढी एकादशीच्या दिवशी खेड तालुक्यातील कडूसमध्ये काही समाजकंटकांनी गोहत्या केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ आळंदीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने ८ जुलै या दिवशी ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. या निमित्ताने व्यापार्यांनी दुकानेही बंद ठेवली होती.
‘धर्मांधांना कुठेही पशूहत्या, विशेषत: गोहत्या करण्यास देऊ नये, गृहनिर्माण संस्था आणि हिंदु वस्त्या यांठिकाणी पशूहत्येला बंदी करावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यांसाठी पोलीस अन् प्रशासन यांनी प्रयत्न करावेत’,….
अयोध्या येथे गोहत्या करणार्या अकबर अली या तरुणाने पोलिसांकडे शरणागती पत्करली. शरणागतीचा फलक हातात घेऊनच तो पोलिसांसमोर उपस्थित झाला.
असाच संघटितपणा दाखवल्यास यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस कुणी करणार नाही. यावरूनच संघटितपणाचे महत्त्व लक्षात येते !
गोरक्षकांच्या हत्या वारंवार घडत आलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलायला, त्याची नोंद घ्यायलाही कुणी सिद्ध नाही; मात्र तरीही त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तो अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लागलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे !