कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !
बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित
बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित
गायींची कत्तल करणार्यांची मजल कुठवर गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. कत्तल करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा झाल्याविना हे थांबणार नाही. प्रशासनाने गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी !
अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्या वरदहस्तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी !
खाटीक गल्ली येथील इदगाह मैदानाच्या मागे १ जर्सी गाय आणि वासरू हत्येसाठी आणले आहे, अशी माहिती ३ ऑगस्टला रात्री गोरक्षादल, महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे, गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता लक्षात येते.
गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोतस्करांना त्याचा धाक नाही, हेसुद्धा लक्षात येते. गोवंशियांसाठी सुरक्षित वातावरण पोलीस राज्यात कधी निर्माण करणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना अशा नोटिसी मिळाल्यास आश्चर्य ते काय ?
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करू नयेत, या मागण्यांसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.