गोतस्करांना साहाय्य करणार्‍या, तर गोरक्षकांना धमकी देणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी ! – गोरक्षकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलिसांनी गोतस्करांना न पकडता त्यांना सोडून देऊन गोरक्षकांनाच गाड्या न आडवण्याची धमकी दिली.

झारखंडमध्ये गोतस्करांकडून पोलिसांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

उद्दाम गोतस्करांची आता पोलिसांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे ! गोतस्कारांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसणे, हे लज्जास्पद !

गोपालन केंद्र हटवून ती जागा नगरपालिकेने आरक्षित करू नये ! – सुनील पावसकर, अध्यक्ष, गोरक्षण बचाव समिती

‘श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट’च्या वतीने १०० वर्षांहून अधिक काळ असलेले गोपालनाचे सेवाकार्य यापुढेही असेच चालू रहावे, अशी समस्त गोप्रेमींची भावना आहे. या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या हालचाली चालू झाल्याचे वृत्तपत्रातून समजत आहे.

भोर (जिल्हा पुणे) येथे पशूवधगृहात नेत असलेल्या २ गायींना वाचवण्यात गोरक्षकाला यश !

गायी इंदापूरच्या पशूवधगृहात नेत असतांना सदर टेंपो गोरक्षक पवार यांनी पोलिसांच्या कह्यात दिला.

अभिनेत्री साई पल्लवी यांच्याविरोधात बजरंग दलाकडून पोलिसांत तक्रार !

दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी यांचे गोरक्षकांच्या विरोधात केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याच्या विरोधात येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

कत्तलीसाठी नेणाऱ्या ३६ गोवंशियांचे पोलिसांनी वाचवले प्राण !

जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोरक्षक हनुमंत परब यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची पंतप्रधान कार्यालयाने घेतली नोंद

पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीवर माहिती देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. पिसुर्ले गावातून होणार्‍या अनधिकृत खनिज मालाच्या वाहतुकीला हनुमंत परब आणि इतर ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला होता.

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.

पुणे (टिळेकरनगर) येथे गोवंशियांना वाचवण्यात यश !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी !

श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे रमजानच्या काळात अवैध पशूवधगृहावर धाड : १५ देशी गायींना जीवदान !

गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. नितेश ओझा, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे यांना विश्वसनीय सूत्रांकडून श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड मध्ये गायींची कत्तल होत असल्याविषयी माहिती प्राप्त झाली.