पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये यापूर्वी गैरव्यवहार, भ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई करा ! – क्षत्रिय मराठा रिसायत फाऊंडेशन
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना हे लक्षात कसे येत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना हे लक्षात कसे येत नाही ?
सुसंस्कारांच्या पायावर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीची इमारत कधीच उभी रहाणार नाही, उलट त्यात गुणवत्ता आणि कौशल्य यांची कसोटी निर्माण होईल. तीच भारताला विकसित करील, हेच खरे !
राजकारणी जनतेला घाबरेनासे झाले आहेत. त्यांनी जनतेल पुन्हा घाबरायला पाहिजे. ते ज्या दिवशी सुरू होईल, त्या दिवशी परिस्थिती पालटेल.
खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमन याच्याकडून माहिती मागण्यासाठी सीबीआय अमेरिकेला विनंती करणार
दीपेश गोहिल केवळ २०० रुपयांच्या बदल्यात पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवत होता. आतापर्यंत त्याला एकूण ४२ सहस्र रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे.
चर्चचे भ्रष्ट कामकाज यातून दिसून येते. चर्चच्या भ्रष्ट कारभाराविषयी निधर्मीवादी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतातील अनेक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असतांना त्यांच्यावर अशी कारवाई कधीच होत नाही ! भारतासाठी हे लज्जास्पद !
प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांनी लाच मागणे लज्जास्पद !
जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरगांव येथील सरपंच मारोती गेडाम (वय ५० वर्षे) यांनी तक्रारदाराच्या रस्ता बांधकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करून देण्याच्या कामासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतली.
अशा सतत करण्यात येणार्या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे !