(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

काँग्रेस हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना ‘भगवा आतंकवादी‘ ठरतवते, तर दुसरीकडे जिहादी संघटनांना डोक्यावर बसवते, हे लक्षात घ्या !

वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.

काँग्रेसने फाळणीच्या वेळी, तसेच १९६५ आणि १९७१ च्या युद्धांच्या वेळी गुरुनानक यांची तपोभूमी भारतात आणण्याची संधी गमावली ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसने फाळणीच्या वेळी, तसेच १९६५ आणि १९७१ च्या युद्धांच्या वेळी गुरुनानक यांची तपोभूमी भारतात आणण्याची संधी गमावली ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसने गमावलेली संधी आताच्या केंद्र सरकारने साधावी, असेच हिंदूंना आणि शिखांना वाटते !

‘आप’चा नेता आतंकवाद्यांच्या घरात सापडतो ! – राहुल गांधी यांचा आरोप

‘आप’चा नेता आतंकवाद्यांच्या घरात सापडतो ! – राहुल गांधी यांचा आरोप

वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

आजवर कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादींनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.

‘हिजाब न घालणार्‍या मुलींवर बलात्कार होतात’, असे विधान करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून क्षमायाचना

‘हिजाब न घालणार्‍या मुलींवर बलात्कार होतात’, असे विधान करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून क्षमायाचना

अहमद यांनी ट्वीट करून म्हटले की, देशातील महिलांवर वाढते अत्याचार पहाता मी चिंतीत आहे. बुरखा आणि हिजाब यांद्वारे या घटना रोखता येऊ शकतात.

हिजाब न घातल्यामुळेच जगातील सर्वाधिक बलात्कार भारतात होतात !’ – काँग्रेसचे नेते जमीर अहमद

हिजाब न घातल्यामुळेच जगातील सर्वाधिक बलात्कार भारतात होतात !’ – काँग्रेसचे नेते जमीर अहमद

हिंदु नेत्यांनी ‘मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात’, असे विधान केल्यावर त्यांना प्रतिगामी ठरवत त्यांच्यावर तुटून पडणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, हिंदुद्वेषी प्रसारमध्यमे आदी अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?

भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची चाचपणी !

भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची चाचपणी !

‘कान्व्हेंट’ शाळेत हिंदु मुलींच्या धर्माचरणाला विरोध होतो, तेव्हा निधर्मीवाले कुठे असतात ?

संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले !

संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले !

देशातील वाढत्या कोरोनाला काँग्रेस उत्तरदायी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या विरोधात काँग्रेसच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.