समाजातील वादामुळे राजस्थानच्या हिंगलाज माता मंदिरात विनाअनुमती धार्मिक कार्य करण्यास बंदी !

समाजातील वादामुळे राजस्थानच्या हिंगलाज माता मंदिरात विनाअनुमती धार्मिक कार्य करण्यास बंदी !

हिंदूंच्या मंदिरामध्ये वादामुळे तेथील धार्मिक कार्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे प्रशासन कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या वादामध्ये असा आदेश देते का ?

काँग्रेसचा बुरखा फाडणारी तिची ‘भारत जोडो’ यात्रा !

काँग्रेसचा बुरखा फाडणारी तिची ‘भारत जोडो’ यात्रा !

हिंदूंच्या देवतांचा अवमान, संघाचा द्वेष आणि राष्ट्राचे तुकडे करणार्‍यांचे समर्थन यांद्वारे काँग्रेस भारत कसा जोडणार ?

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.

तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मनोज कर्जगी यांना अटक

तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मनोज कर्जगी यांना अटक

एका २० वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे ५४ वर्षीय नेते मनोज कर्जगी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व, तर काँग्रेसची पिछेहाट !

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व, तर काँग्रेसची पिछेहाट !

राज्यात सत्तांतर झाल्यांवर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. राज्यातील ५१ तालुक्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला १२५…

राहुल गांधी ‘काँग्रेस जोडो’ यात्रा कधी काढणार ?

मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आता खुद्द गांधी घराण्याचे युवराज अर्थात् राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसची मरगळ दूर सारण्यासाठी नुकतीच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रारंभही झाला.

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !

काँग्रेस ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेस ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !