‘बे’शिस्तीचे शतक पार !

‘बे’शिस्तीचे शतक पार !

स्वतः बेशिस्त असतांना इतरांना शिस्त लावण्याच्या फुकाच्या गोष्टी करणारे देशहित काय साधणार ?

हिंदुद्वेषी काँग्रेसला भीक घालू नका !

काँग्रेस अल्पसंख्यांकांसह हिंदूंनाही पक्षासमवेत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईमध्ये बहुसंख्य समाजालाही घेतले पाहिजे, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांनी केले.

काँग्रेसने बहुसंख्य हिंदूंनाही समवेत घेतले पाहिजे !

काँग्रेसने बहुसंख्य हिंदूंनाही समवेत घेतले पाहिजे !

राजकीय लाभासाठी आतापर्यंत मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ करत त्यांना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणार्‍या काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येण्याठी हिंदूंची आठवण होऊ लागली आहे, हे लक्षात घेऊन अशा ढोंगी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व नष्ट होईपर्यंत हिंदूंनी शांत बसू नये !

राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अनुचित घटना घडली, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे !

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मूळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मूळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य पंथियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे बोलणे ताळतंत्र सुटलेले आणि पोरकटपणाचे !

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे बोलणे ताळतंत्र सुटलेले आणि पोरकटपणाचे !

सलमान खुर्शीद हे काँग्रेसचे नेते आहेत. व्यवसायाने ते अधिवक्ता आहेत. त्यांना कायदा आणि न्यायशास्त्र यांचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रभु श्रीरामांशी तुलना करतांना त्यांनी ज्या निकषावर तुलना केली, ते पहाता ‘यांच्यासारख्या कायदेतज्ञाने ताळतंत्र सोडला’, असे म्हणावे लागेल

गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !

गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !

मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्‍यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधी यांची श्रीरामाशी तुलना !

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधी यांची श्रीरामाशी तुलना !

समस्त काँग्रेसजनांना ‘भरत’ संबोधले !

संतांना धमक्या !

संतांना धमक्या !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्याकडून धर्माचरण करून घेतल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढण्यास साहाय्य होईल. त्यांच्यात नैतिक संस्कार निर्माण होतील. याचा लाभ समाजाची सात्त्विकता आणि आध्यात्मिक बळ यांच्यात वाढ होऊन अन्य धर्मियांच्या आक्रमणांना तोंड देत ते परतवून लावता येईल.

धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !

धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !

१८ डिसेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येणे आणि धर्माभिमान निर्माण होणे, धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती अन् धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.