काँग्रेसची सत्ता आल्याने नागरिकांकडून वीज देयक भरणे बंद !

काँग्रेसची सत्ता आल्याने नागरिकांकडून वीज देयक भरणे बंद !

जनतेला सर्व काही फुकट देण्याची सवय लावल्याचाच हा परिणाम आहे. अशा प्रकारची आश्‍वासने देऊन सत्ता मिळवणार्‍या राजकीय पक्षांकडूनच विनामूल्य वीज देण्यासाठी होणारा खर्च वसूल करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !

काँग्रेसकडून गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून कर्नाटक विधानभवनाचे शुद्धीकरण !

काँग्रेसकडून गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून कर्नाटक विधानभवनाचे शुद्धीकरण !

इतर वेळी गंगाजल आणि गोमूत्र यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या काँग्रेसला आता या गोष्टी पवित्र कशा काय वाटू लागल्या ? गोहत्या बंदीचे समर्थन न करणार्‍या पुरो(अधो)गामी काँग्रेसला गोमूत्राचे महत्त्व कसे काय समजू लागले ?

(म्हणे) ‘बजरंग दलावर बंदीचा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर देश अधोगतीला गेला नसता !’ – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

(म्हणे) ‘बजरंग दलावर बंदीचा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर देश अधोगतीला गेला नसता !’ – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

मदनी पुढे म्हणाले की, काँग्रेसने घोषणापत्रात बंदीचे आश्‍वासन दिल्याने चूक केली, असेही म्हटले जात आहे. मला वाटते ही चूक नाही, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे.

दुर्लक्षिलेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’ !

दुर्लक्षिलेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’ !

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अजमेर दर्ग्याचे तत्कालीन खादिम आणि काँग्रेसी यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

(म्हणे) ‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही !’-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

(म्हणे) ‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही !’-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे !

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आणि फरीद कुरेश हे काँग्रेसचे नगरसेवक असल्याने पलायनाचे वृत्त खरेच आहे, असेच हिंदूंना वाटते ! काँग्रेस म्हणजे हिंदुद्वेष !

(म्‍हणे) ‘राज्‍यात मोर्चे काढून अश्‍लाघ्‍य भाषा वापरणार्‍यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी !’

(म्‍हणे) ‘राज्‍यात मोर्चे काढून अश्‍लाघ्‍य भाषा वापरणार्‍यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी !’

मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगेन की, तुम्ही त्र्यंबकेश्वर धूप प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करा; पण ज्या लोकांनी राज्यभर मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरली आहे, त्यांच्या विरोधातही काहीतरी करा. ‘त्या’ १०-१२ संघटना आहेत, त्यांना कुठला निधी मिळतो ? ते काय करतात ? लोकांना काय शिकवतात त्यांची चौकशी करा, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी १८ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना उधळली.

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूची घरे पाडल्यानंतर आता प्रशासन त्यांचे पुनर्वसन करणार !

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूची घरे पाडल्यानंतर आता प्रशासन त्यांचे पुनर्वसन करणार !

हिंदूंवर मग ते भारतातील असोत कि पाकिस्तानातून आलेले असोत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान, तर ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश सहभागी ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान, तर ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश सहभागी ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

‘वर्ष २०१९ मध्ये ‘हलाला’ (तलाक (घटस्फोट) दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्‍या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला.