काँग्रेसची सत्ता आल्याने नागरिकांकडून वीज देयक भरणे बंद !
जनतेला सर्व काही फुकट देण्याची सवय लावल्याचाच हा परिणाम आहे. अशा प्रकारची आश्वासने देऊन सत्ता मिळवणार्या राजकीय पक्षांकडूनच विनामूल्य वीज देण्यासाठी होणारा खर्च वसूल करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !