कर्नाटकातील हिंदू जात्यात !
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली आहे. ‘ईडी’चे पथक या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी येथे येणार आहे.
अशा याचिकांकडे लक्ष देणे, हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. या याचिकेचा लाभ कुणाला होणार आहे ?, असा प्रश्न याचिकाकर्त्याला विचारल्यावर त्याला नेमके उत्तर देता आले नाही.
कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्याचा परिणाम ! कर्नाटकमध्ये आता काँग्रेसची पाकिस्तानी राजवट चालू झाल्याने अशा घटना सतत घडत राहिल्यास आश्चर्य वाटू नये ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना आता तरी जाग येईल का ?
हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतानच्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्ष उघडपणे इतके सगळे करत असतांनाही जेव्हा हिंदू लोक यांना मते देतात, त्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ?
अॅम्नेस्टी ही संस्था मानवाधिकारांसाठी काम करते, असे जगभरात सांगत असली, तरी ती हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी कारवायाच करते, हे वेळोवेळी समोर आले आहे. आताही तिच्या या मागण्यांमधून भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी स्वरूप समोर आले आहे !
आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करतांनाचा एका ‘व्हिडिओ’ काँग्रेस पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावरून प्रसारित झाला आहे. तरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
हिंदु राष्ट्राच्या सूत्राला भारतविरोधी ठरवणारे आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !